Posts

Showing posts from January, 2018

तानाजी मालुसरेंचा इतिहास-वारसा

तानाजी मालुसरेंचा इतिहास-वारसा !  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापिले ते तानाजी मालुसरे, मुरार बाजी, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्या नरवीरांच्या असीम शौर्याच्या बळावर. या रणवीरांच्या स्फूर्तीदायी कहाण्या आजही प्रत्येकाच्या अंगी वीरश्री चेतवितात. पण इतिहास लेखनामध्ये भावनिक अंगापेक्षा भर द्यावा लागतो सबळ पुराव्यांवर..शिवाजी महाराजांचे प्रमुख शिलेदार तानाजी मालुसरे यांच्या ११ पिढीपर्यंतचा इतिहास, तानाजी मालुसरे यांना शिवाजी महाराजांनी अर्पण केलेली कवडय़ांची माळ, मालुसरे घराण्याला किल्लेदारी बहाल केलेल्या पारगडाशी संबंधित अस्सल पत्रे असे पुरावे आता समोर आले आहेत. मालुसरे घराण्याच्या इतिहासाचा नाममात्र उल्लेख सेतुमाधवराव पगडी, डॉ. कमल गोखले यांनी आपल्या लेखनात केला आहे. मात्र इतर इतिहासकारांनी मालुसरे घराण्याकडील ऐतिहासिक साधनांकडे अद्याप ढुंकूनही बघितलेले नाही ही आपल्याकडील इतिहास लेखनाची शोकांतिका आहे. या ऐतिहासिक साधनांची योग्य चिकित्सा करून शिवचरित्रात नवी व मोलाची भर घालणे आवश्यक बनले आहे.‘गड आला पण सिंह गेला’, ‘आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे’ अशी चमकदार वाक्ये त...

पुण्याचा इतिहास

पुण्याचा इतिहास... थोडक्यात. असे घडले पुणे... सन 754 : पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय' सन 993 : 'पुनवडी' हे पुण्याचे नाव पडले. सन:1600 मुळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव होते. सन 1637 : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली - सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या. सन 1656 : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते. सन 1663 : मंगळवार पेठ वसली. सन 1703 : बुधवार पेठ वसली. सन 1714 : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू. सन 1721 : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुर्नबांधणी सुरू. सन : 1730 : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला. सन 1734 : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसविली सन 1749 : पर्वती वरील देवालय बांधले. सन 1750 : वेताळ पेठ वसविली,कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या. सन 1755 : नागेश पेठ वसविली.पर्वती तळे बांधले. सन 1756 गणेश व नारायण पेठा वसविल्या. सन 1761 : लकडी पूल बांधण्यात आला. सन 1769 : सदाशिव व भवानी पेठा वसविल्या गेल्या. सन 1774 : नाना,रास्ता व घोरपडे पेठा वसविल्या. सन 1790 : फडणवीस वेस उभारण्यात आली. सन 1818 : इंग्रजी अंमल सुर...